Posts

दत्त स्तवम स्तोत्र

Image
  ॥ श्री गणेशाय नमः ॥ भूतप्रेतपिशाचाध्या यस्य स्मरणमात्रतः ॥ दूरादेव पलायत्ने दत्तात्रेय नमामि तम् ॥१॥ यंनामस्मरणादैन्यम पापं तापश्च नश्यति ॥ भीतीग्रहार्तीदु:स्वप्नं दत्तात्रेय नमामि तम् ॥२॥ दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ॥ नश्यंत्यन्येपि रोगाश्च दत्तात्रेय नमामि तम् ॥३॥ संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदाः ॥ शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥४॥ सर्पवृश्‍चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम ॥ यन्नाम शांतिदे शीघ्र दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥५॥ त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम्‌ ॥ यन्नाम क्रूरभीतिध्नं दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥६॥ वैर्यादिकृतमंत्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ॥ नश्यंति देवबाधाश्च दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥७॥ यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ॥ यः ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेय नमामि तम्‌ ॥८॥ जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम्‌ ॥ भोगमोक्षप्रदस्येमं पठेदत्तप्रियो भवेत ॥९॥ इति श्रीमत्‌ परमहंस परित्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरसस्वती विरवितं श्रीदत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम ॥

श्री नारद पुराणातील नारदांनी रचलेले संपूर्ण दत्तात्रेय स्तोत्र

Image
भगवान श्री दत्तात्रेयांची ही स्तुती केल्याने पितृदोष दूर होतो , प्रत्येक इच्छा पूर्ण होते . भगवान श्री दत्तात्रेयांना तंत्राधिपती असेही म्हणतात , जो कोणी दररोज भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करून त्यांच्या मंत्रांचा जप करतो आणि त्यांच्या श्री नारद पुराणात रचलेल्या दिव्य स्तोत्राचे पठण करतो , असे म्हटले जाते , त्या मनुष्याचे जीवन . सर्व संकटे दूर होतात . पितृदोषापासून मुक्ती मिळण्याबरोबरच व्यक्ती सतत प्रगती करू लागते . भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीपासून दररोज ही स्तुती केल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते .   ।। श्री दत्तात्रेय स्तोत्र ।। जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः । अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे । भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च । दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिध

दत्त नाम का घेतो?

Image
|| श्री गुरुदेव दत्त || || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||     दत्त नाम का घेतो ..? मुळात आपण अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे का म्हणतो?   तर आपण जेव्हा संकटा मधे असतो आणि इतर सर्व मार्ग बंद होतात तेव्हाआपण श्री दत्त महाराजांचे स्मरण करतो.   आता दत्त महाराजांचेच स्मरण का? तर दत्त महाराज स्मर्तृगामी आहे.   स्मर्तृगामी म्हणजे काय? स्मरण करताच तत्काळ आपल्या मदती साठी धावून येणारे तत्व म्हणजे स्मर्तृगामी.जगात अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तृगामी म्हणत नाही.आणि म्हणून दत्त महाराज हे लवकर पावणारे दैवत आहे.   काही जण विचारतील की आम्हीकुणाची सेवा करु?तर याचे उत्तर खुप सोप्पे आहे.ज्या देवतेचे स्मरण करताच तुम्हाला शहारे आले. डोळ्यात अश्रु आले.तुमच्या अपूर्णतेला एक प्रकारची पुर्णत्वचि जाणीव झाली तर समजून घ्या की त्या देवताची आराधना तुम्ही करावी.   दत्त महाराज आणि स्वामी महाराज एकच आहेत.श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत मधे याचा उल्लेख आहेच.पण आताच्या काळात् सुद्धा त्याची प्रचिती पदोपदी येते. आपल्या सारख्या सामान्य सेवेकऱ्याला ह्या महावाक्याचा अर्थ कळणार नाही. पण

दत्त माझा मी दत्ताचा

Image
  || श्री गुरुदेव दत्त || || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||         जेंव्हा आपण सद्भगुरूंच्या सनिध्यात येतो तेंव्हा सद्गुरू काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणी मग जवळ करतात. सोनं जस भट्टीमध्ये टाकल आणी त्याची गाळणी केली कि गाळ निघून जातो आणी शुद्ध सोन तेवढ राहत व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो, तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोग रुपी गाळ बाजूला काढतात आणी मग जो सात्विक असा राहतो, त्याला सद्गुरू भक्त म्हणून स्वीकारतात।   म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुख आली तरी कधीच त्याना सोडव असा म्हणू नका, फक्त हात जोडा आणी हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतक सांगा. ते भक्त वत्सल आहेत, सोडव म्हणालात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केंव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढ नक्की. भोग हे कर्क रोगाच्या गाठी प्रमाणे आहेत, डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही, तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली कि पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही, तसे कर्म पूर्ण भोगून झाले कि पुन्हा

Welcome to Karale Family Group

Image
  SHREE GURUDEV DATTA